पोस्ट्स
ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
आधुनिक अंधश्रद्धा व अनिष्ठ प्रथा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मित्रांनो आज आपण समाजातील अनिष्ठ प्रचलित समाज जीवन विषयी जाणून घेणार आहोत. भूत!! डिस्क्लेमर: भूतांवर मनापासून श्रद्धा आणि विश्वास करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्यास क्षमस्व!! लोकांच्या मनात असलेल्या भुताच्या कल्पना! भूतांचे विविध रूप, त्यांचे जाती, धर्म आणि लिंगनुसार वेगवेगळे गुण!! त्यांचे उपाय!!! इत्यादी तथ्यहीन गोष्टी काही लोक मनापासून मानतात. समाजात दबक्या आवाजात बोलल्या जाणाऱ्या या कथा ऐकून, वाचून बरेच लोक जाम घाबरतात तर अनेक त्यातून भरपूर मनोरंजन ही करतात. बरेच लेखक समाजात प्रचलित लोकांना घाबरवणाऱ्या या काल्पनिक पात्रांच्या उपयोग करून त्यांच्या कहाणी भरपूर मीठमसाला लावून लोकांच्या मनात भीतीची लाट उत्पन्न करणारे लेखन करतात! फार मोठा बिझनेस आहे, लेखनाला पाठक ही भरपूर मिळतात. त्याच धर्तीवर बॉलीवूड रामसे टाइप सिनेमा बाजारात उतरवतात. आता कोणी म्हणेल लिहिणारे लिहितात घाबरणारे घाबरतात तुम्हाला काही त्रास आहे? या गोष्टीचा गैरफायदा उचलून बरेच ढोंगी साधू, फकीर, मांत्रिक तांत्रिक छोट्या शहरात, गावात आपले दुकान मांडून बसले आहेत आणि ते उघडपणे अज्ञानी लोकांचे आर्...
2 शब्द आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मित्रांनो मी गणेश चितळे, आपले ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विषयी एक छोटीशी गोष्ट जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात कामी आली. मित्रांनो आपण विचार करत असाल की अशी कोणती गोष्ट आहे की जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामध्ये त्यांना उपयोगी आली. पार्श्वभूमी मोगल सरदार शाहिस्तेखान ३ वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्यादरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यावर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने हालचाल केली नसनी तर राज्याचे दिवाळे निघण्याची पाळी आली असती. राजगडापासून ३२५ किमी उत्तरेस असलेल्या दक्षिण गुजरातमधील सुरत शहर सुरत त्यावेळी मोगलांच...
संत महिमा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शब्द व अर्थ यांच्या सहकार्यातून साहित्य निर्माण होते.सामर्थ्यशाली शब्दातूनच उत्कट भाव व्यक्त होतो व सध्या शब्दांनाही कवित्व प्राप्त होते. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्न करू || संत तुकाराम महाराजांना शब्दांच्या सामर्थ्याची केवढी प्रखर जाणीव होती हे त्यांच्या उदाहरणावरून सिद्ध होते.तुकोबांचे शब्द फुलांप्रमाणे नाजूक, सुगंधी व कोमल होते ते धारदार शास्त्राप्रमाणे तीक्ष्ण सुद्धा होते .सर्वच संत शब्दांच्या शक्ती बद्दल जागरूक होते. आता वंदू कवीश्वर | जे शब्दसृष्टीचे ईश्वर || असे समर्थांनी कवी बद्दल म्हटले आहे.कवींनी शब्दांच्या सहाय्याने एक वेगळी प्रतिसृष्टी निर्म...